मनमाडकरांना लवकरच मिळणार रोज पाणी

करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी


मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या करंजवण- मनमाड थेट जलवाहिनी पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी करंजवण योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्णत्वास आले असून, शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण


लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचे लोकार्पण होणार आहे.
मनमाडकरांना कित्येक दशकापासून होणारा त्रास लवकरच दूर होणार असून करंजवण पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वास गेली आहे. मायभगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवून मनमाडकरांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावून मला पुण्य मिळाले आहे. ही योजना मनमाडकरांच्या सार्थ पाठिंब्याने पूर्ण झाली आहे.
- सुहास कांदे, आमदार
Comments
Add Comment

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर

Nasarapur : नसरापूर घटनेतील आरोपीकडून संतापजनक कबुली, चिमुकलीचा जीव गेला की नाही हे पाहण्यासाठी चक्क…

Nasarapur Rape Case : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या संतापजनक प्रकार आणि नंतर तिला

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'हिंदी' परीक्षेला स्थगिती

मुंबई : राज्य शासनाच्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा देण्याबाबतचा निर्णय शासनाने

Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत