ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

  56

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली होती. प्रवासी वाहतुकीतून बाद झालेली एसटी मालवाहू ट्रकमध्ये रुपांतर करण्यात आले होते. परंतू हिच एसटी मालवाहतूक सेवा आता बंद होण्याचा मार्गावर आहे.  एप्रिलच्या २०२४ मध्ये अखेरपर्यंत एसटीला १५ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. एसटी महामंडळाने कमाईपेक्षा खर्च अधिक असल्याने मालवाहतूक सेवा इतिहासजमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच एसटी महामंडळाची मालवाहतूक सेवा सुरु झाल्यानंतर गोदामे उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. त्यामुळे महामंडळाने ३०० हून अधिक जाग्याची पाहणी केली. २०१९ मध्ये आंब्यांच्या सिझनमध्ये पेट्यांची वाहतूक सुरु केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला जास्त फायदा होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.

त्याचबरोबर २०२१ - २०२२ दरम्यान  एसटी मालवाहतूकीची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती.  मात्र मे २०२४  मध्ये साधारणपणे १.५० कोटीचा महसूल मिळवणाऱ्या मालवाहतुकीला २०२५  मध्ये केवळ ४८००० हजार रुपयांचा फायदा झाला.  एसटी महामंडळाला आर्थिक स्थितीची नुकासान पाहता गोदाम उभारण्यात येणार नाही. यापूर्वी महामंडळाने ७२ जागांची निश्चिती केली होती. असं एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.तसेच २०२० मध्ये  ५ लाख टन मालवाहतूक सेवा पुरवून ३७ कोटी एसटीने कमवले होते.  सन २०२९ ते २०२१ च्या कालावधीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून मालवाहतूकीला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत.

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

  मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा

पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल

पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज

मुंबई विद्यापीठाची सुधारणा, शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर...

मुंबई : क्वॅकेरली सायमंडतर्फे (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी  २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली.  गतवर्षीयाच्या

Ahmedabad Plane Crash : मृतांच्या कुटुंबांना अशी मिळणार नुकसानभरपाई वैयक्तिक विमा का महत्त्वाचा जाणून घ्या.....

प्रतिनिधी: गुरूवारी दुपारी १.३० सुमारास अहमदाबाद विमान अपघातासारखी मोठी घटना घडली.ज्यामध्ये २४२ हून अधिक