Mumbai High Court : आईची जात लावण्याची मुलाची मागणी, मुंबई हायकोर्टाने दिला नकार...

मुंबई :  आई वडिल एकत्र राहत नाहीत. वडील स्वतंत्र राहतात, त्यामुळे १८ वर्षीय मुलाने आईची जात लावण्याची  मुंबई हायकोर्टात  मागणी केली होती.  स्वतंत्र राहत असलेले वडील ओबीसी वर्गातून असून आई अनुसूचित प्रवर्गातून आहे. त्यामुळे वडिलांच्या जातीचा फायदा झाला नाही, अस मत मुलाने हायकोर्टात व्यक्त केलं. संबंधित मुलाची मागणी ऐकून हायकोर्टाने युक्तीवाद करण्यास नकार दिला. तसेच मुलाची आई अनुसूचित जातीतील असल्याने मुलाचे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा मतभेद झाले नाहीत. अस मत न्यायालयाने नोंदवल आहे.

मुलाने वडिलांची जात लावण्यास नकार दिला. १८ वर्षीय मुलाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आईने मुलाच्या जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. अधिकाऱ्यांनीही मुलगा अनुसूचित जातीचा असल्याचं प्रमाणपत्र दिली. पण पडताळणीमध्ये समितीने मुलाचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता.

यानंतर मुलाने हायकोर्टात धाव घेत आईची जात लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. तसेच वडीलांनी आमची कोणतीच काळजी घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या जातीचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. असा दावा मुलाने आपल्या याचिकेत केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वडीलांची जात लावणे मुलाला अनिवार्य आहे.
Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक

भांडुप रेल्वेवरील पुलाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आयआयटीकडून आराखड्याची पडताळणी मुंबई : भांडुप रेल्वेवरील भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा पूल वीर