HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची संधी, वाहनधारकांना दिलासा...

मुंबई : अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (HSRP number plate) लावण्याची मुदत परिवहन विभागाने वाढवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. परंतू ही मुदतवाढ १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाहनधारकांना ही शेवटची संधी असल्याने वाहनधारकांनी त्वरित HSRP नंबरप्लेट बसवावी असं आव्हान परिवहन विभागाने केले आहे.

अनेक वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी विलंब होत असून  परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्याने ही संधी शेवटची देण्यात आली आहे.  यापूर्वी वाहनधारकांना ऑनलाईन बुकिंग तांत्रिक अचणींचा सामना करावा लागत होता.  त्यामुळे परिवहन विभागाने तांत्रिक अडचणींमधील दुरुस्ती करुन मुदतवाढ देण्यात आली . यापुढे मुदत वाढ देण्यात येणार नाही अशी देखील माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

यापूर्वी देखील HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.  पहिली मुदतवाढ ३० जून तर दुसरी मुदतवाढ ३० एप्रिल २०२५ पर्यंत देण्यात आली.  परिवहन विभागाच्या आयुक्तांच्या माहितीनुसार १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.  तसेच ज्या वाहनधारकांना अडणीत येत असतील त्यांनी जवळच्या अधिकृत सेंटरमध्ये संपर्क साधावा, संपर्क साधणं शक्य नसेल तर तर वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करावी. असे आवाहन परिवहन विभागाच्या आयुक्तांनी केलं आहे.

 

 
Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी