Girgoan Ganeshotsav 2025 : गिरगाव गणेशोत्सव मंडळाचा अष्टविनायक दर्शन सोहळा!

  42

८ मंडळ १ पवित्र प्रवास!


गणेशोत्सवाच्या निमित्ताने गिरगावमध्ये अष्टविनायक दर्शनाची सुवर्णसंधी, आठ मंडळांचा संयुक्त उपक्रम


मुंबई : गिरगाव गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी गिरगावातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र घेऊन नवा इतिहास रचणार आहे. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा गणशोत्सव यंदाच्या वर्षी साजरा होणार आहे. समाजोपयोगी उपक्रमांसह पर्यावरणपूरक सजावट हे यावर्षीचं त्यांच ब्रीद आहे.





महाराष्ट्रातील अष्टविनायक यंदा ८ मंडळांमध्ये उभे करणार आहेत. याची धुरा डॉ. सुमित पाटील यांच्या हाती सोपवण्यात आलेली आहे. त्याबद्धल डॉ. सुमित पाटील यांनी गिरगावातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे आभार मानले आहेत. या उपक्रमाबद्धल डॉ. सुमित पाटील म्हणाले की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांना समाजाला एकत्र आणण्याची तसेच समाजाचे प्रबोधन करण्याची उत्तम संधी मिळते. मंडळांनी या संधीचा सकारात्मक लाभ घेतला पाहिजे. मंडळांच्या अभिनव उपक्रमांमुळे कलेला चालना मिळते, कलाकारांना प्रोत्साहन मिळते. अनेकजण या निमित्ताने एकत्र काम करतात, एकमेकांशी जोडले जातात. याच कारणामुळे या उपक्रमाला 'अष्टविनायक वारी' असे नाव दिले आहे.

Comments
Add Comment

पु.ल. देशपांडे कला अकदामीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु, सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची माहिती...

महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी राज्य सरकाने स्वतंत्र कला अकदामी केंद्र सरु

मुंबई विद्यापीठाची सुधारणा, शिक्षण संस्थाच्या यादीत १७ व्या क्रमांकावर...

मुंबई : क्वॅकेरली सायमंडतर्फे (क्यूएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारी  २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली.  गतवर्षीयाच्या

Mumbai rain मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस, मुंबई - पुण्यासाठी २४ तास धोक्याचे....

मुंबई : भारतीय हवामान विभागाने नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त

मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात तरुणीने केली आत्महत्या

मुंबई : साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत २१ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या

Local Train Safety : लोकल ट्रेनमध्ये दरवाज्यात लटकत उभं राहणं बंद; मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

लोकल ट्रेनमध्ये बॅगा घासून झालेल्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय मुंबई : रेल्वे सुरक्षा बल आणि लोकमार्ग पोलीस

‘म्हाडा’च्या जनता दरबारात १० तक्रारींचे निवारण

मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तत्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण