कच्च्या दुधासह चेहऱ्यावर लावा या ६ गोष्टी, चमकेल तुमची त्वचा

मुंबई: त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी महागडी ब्युटी उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय करणे अधिक फायदेशीर आहे. यातील एक उपाय म्हणजे कच्चे दूध. यातील लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचा एक्सफोलिएट होते. तसेच नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते.

कच्चे दूध आणि हळद


हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात आणि कच्च्या दुधामुळे त्वचा साफ होण्यास मदत होते. या दोघांचा फेसपॅक चेहऱ्यावरील डाग दूर कऱण्यास मदत करते.

कच्चे दूध आणि बेसन


बेसनमुळे त्वचा टाईट होण्यास मदत मिळते. तसेच दुधामुळे त्वचा मॉश्चराईज होते. हे कॉम्बिनेशन मृत त्वचा हटवण्यासाठी तसेच त्वचा चमकदार बनवण्यासाठी मदत करतात.

कच्चे दूध आणि मध


मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. दूध आणि मध मिसळून लावल्याने त्वचा कोमल आणि हायड्रेट राहते.

कच्चे दूध आणि चंदन पावडर


चंदन पावडरमुळे थंडावा मिळतो. तसेच दूध त्वचेची आतून सफाई करते. हे पॅक उन्हाळ्याच्या दिवसात स्किनला टॅनिंगपासून तसेच रॅशेसपासून आराम देतात.

कच्चे दूध आणि लिंबू


लिंबूच्या रसामध्ये ब्लीचिंगचे गुण असतात यामुळे त्वचा गोरी आणि साफ बनते. दूध याची तीव्रता संतुलित करते आणि स्किनला नुकसान होण्यापासून बचाव होतो.

कच्चे दूध आणि कोरफड जेल


कोरफडीचे जेलमुळे त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते. दूध आणि कोरफडीचे जेल चेहऱ्याला स्मूद आणि सॉफ्ट बनवते.
Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या