Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

जबलपूर: मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका बाळंतीणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने शनिवारी सरकारी रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला मात्र, दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संजय मिश्रा यांनी दिली.


डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, सदर महिला मंडला जिल्ह्यातील रहिवासी होती आणि तिला आधीच फुफ्फुसाचा आजार होता. संबंधित महिला प्रसूतीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आली होती. तिने शनिवारी बाळाला जन्म दिला. यानंतर तिच्या फुफ्फुसात त्रास सुरू झाला. यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदन झाले.


यानंतर, महिलेला आयसोलेशन वार्डात शिफ्ट करण्यात आले. तेथेच तिचा मृत्यू झाला. याशिवाय, रुग्णालयात आणखी एका ७० वर्षीय वृद्धावर कोरोनाचा उपचार सुरू आहे. गेल्या एका आठवड्यात जबलपूरमध्ये ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ

Pakistan's war threats : पाकिस्तानच्या युद्धाच्या धमक्यांना भारताचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला सिंधू जल करार आणि युद्धाबाबत दिलेल्या