तुम्हाला पाय घासत चालण्याची सवय आहे का? तर आजच बदला नाहीतर...

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या आणि काही वाईट सवयी असतात. चांगल्या सवयी माणसाला यश मिळवून देण्यास मदत करतात. तर वाईट सवयींचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयीमुळे ग्रह दोष निर्माण होतात. जाणून घेऊया कोणत्या चुका केल्याने ग्रह दोष निर्माण होतो.

जे लोक पाय घासत चालतात त्यांचा राहू खराब बोतो. यामुळे त्यांना आपल्या आयुष्यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक बाबतीत त्यांचे नुकसान होते.

ज्या लोकांना सतत ओरडून बोलायची सवय असते त्यांचा शनी खराब होतो. यामुळे दुसऱ्याशी बोलताना नेहमी सन्मानपूर्वकच बोलले पाहिजे.

जे लोक सकाळी उठून आपले अंथरूण नीट करत नाहीत. तसेच बेडवर चुरगळलेल्या चादरी पडलेल्या असतात अशा लोकांच्या जीवनात सतत त्रास येतात. तसेच त्यांचा राहू आणि शनीही खराब होतो.

जे लोक बाथरून अथवा किचनमध्ये साफ-सफाईवर विशेष लक्ष देतात. त्यांच्या कुंडलीतही ग्रह दोष बनतो.

जे लोक सतत अपशब्द बोलत असतात तसेच शिव्या देत असतात त्यांचा गुरू आणि बुध खराब होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीने अशा चुका चुकूनही करू नये. नाहीतर जीवनात अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो.
Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

Top Stock Picks Today: मोतीलाल ओसवालकडून 'या' २ शेअरला खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळणार?

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर खरेदीसाठी सूचवले आहेत. आजचे टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या कुठले

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

महाडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने रचला इतिहास

फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही महाड निवडणूक चित्र संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा