व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयीमुळे ग्रह दोष निर्माण होतात. जाणून घेऊया कोणत्या चुका केल्याने ग्रह दोष निर्माण होतो.
जे लोक पाय घासत चालतात त्यांचा राहू खराब बोतो. यामुळे त्यांना आपल्या आयुष्यात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक बाबतीत त्यांचे नुकसान होते.
ज्या लोकांना सतत ओरडून बोलायची सवय असते त्यांचा शनी खराब होतो. यामुळे दुसऱ्याशी बोलताना नेहमी सन्मानपूर्वकच बोलले पाहिजे.
जे लोक सकाळी उठून आपले अंथरूण नीट करत नाहीत. तसेच बेडवर चुरगळलेल्या चादरी पडलेल्या असतात अशा लोकांच्या जीवनात सतत त्रास येतात. तसेच त्यांचा राहू आणि शनीही खराब होतो.
जे लोक बाथरून अथवा किचनमध्ये साफ-सफाईवर विशेष लक्ष देतात. त्यांच्या कुंडलीतही ग्रह दोष बनतो.
जे लोक सतत अपशब्द बोलत असतात तसेच शिव्या देत असतात त्यांचा गुरू आणि बुध खराब होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीने अशा चुका चुकूनही करू नये. नाहीतर जीवनात अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो.