Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेवर आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, या घटनेनंतर मी पूर्णपणे कोसळलो आहे आणि माझ्याकडे शब्द नाहीत.



आरसीबीने या दुर्घटनेवर काय म्हटले...


आरसीबीने या घटनेप्रकरणी दुख: व्यक्त करत म्हटले, आज दुपारी संघाच्या प्रतीक्षेत असलेल्या बंगळुरूमध्ये लोकांच्या चेंगराचेंगरीची दुर्घटनेबद्दल ऐकल्यानंतर आम्ही खूप दु:खी आहोत. सर्वांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरसीबीला याचे खूप दुख: झाले असून मृत कुटुंबियांच्या प्रती आमच्या संवेदना आहेत. परिस्थिती समोर आल्यानंतर आम्ही लगेचच कार्यक्रमात बदल केला आणि स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सूचनांचे पालन केले. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना आग्रह करतो की त्यांनी सुरक्षित राहावे.






कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी क्रिकेट असोसिएशनला जबाबदार ठरवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)