Samruddhi Mahamarg Accident : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक; चालकाचा जागीच मृत्यू

नागपूर : समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार नागपूर कॉरिडॉरवरील डोणगावजवळ ट्रकला मागून जोरात धडकली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख भूषण बळीराम मगर (रा. मानका, जिल्हा वाशिम) अशी आहे. ते छत्रपती संभाजीनगरहून वाशिमकडे परतत होते.



प्राथमिक तपासानुसार, चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनाचा ताबा सुटून हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तत्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना पाहता, समृद्धी महामार्गासारख्या उच्चगती मार्गांवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि प्रवासादरम्यान योग्य विश्रांती घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना