मंत्री नितेश राणेंचा मुंबईत जनता दरबार

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. मुंबईत नरिमन पॉईंटच्या भाजपा प्रदेश कार्यालय येथे सोमवार २ जून रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या वेळेत हा जनता दरबार होणार आहे. जनता दरबारात मंत्री नितेश राणे नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आवश्यक ते निर्देश प्रशासनाला देणार आहेत. नागरिकांनी जनता दरबारात वेळ वाया जाऊ नये आणि प्रश्न व्यवस्थित विचारणे सोपे व्हावे यासाठी द्यावयाची निवेदने लेखी स्वरुपात आणावी, असे भाजपाचे पक्ष संघटन आणि शासकीय कामकाज मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर यांनी सांगितले.
Comments
Add Comment

‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ विशेषांकाचे सोमवारी प्रकाशन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवेची आणि पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील यशस्वी १२ वर्षे पूर्ण

बीड भूसंपादन घोटाळ्यातील जिल्हाधिकाऱ्याचे अखेर निलंबन

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; वाढीव मोबदल्याआडून शासनाची ७३ कोटींची फसवणूक मुंबई : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित

बोईसर येथील सामुहिक आदिवासी विवाह सोहळ्यातील नवविवाहित जोडप्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

२०१ आदिवासी जोडप्यांना भावी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा शिवसेना उपनेते जगदीश धोडी आणि सहकाऱ्यांचे केले विशेष

10% water cut in Mumbai : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! मुंबईत केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक; जुलै-ऑगस्टच्या नियोजनासाठी पालिकेची धावपळ

मुंबई : मुंबईकरांवर सध्या पाणीटंचाईचे गडद संकट (Mumbai’s seven lakes remain under pressure) घोंघावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या

Mumbai's Garib Nagar : वांद्रे 'गरीब नगर'मधील अतिक्रमण हटाव मोहीम अंतिम टप्प्यात; आज राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Mumbai Bandra East) भागात असलेल्या 'गरीब नगर' (Garib Nagar) झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील

एकल महिलांसाठी राज्य सरकार आणणार धोरण

मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार