Corona Death: कल्याण डोंबिवलीत आणखीन एक कोरोनाचा बळी, कळवा हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार

ठाणे: देशभरात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून, महाराष्ट्रातही कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. दरम्यान  ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) आणखीन एका रुग्णाचा कोविड-१९ ने मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, या ठिकाणी आणखीन एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी ४७ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद होती. त्यानंतर आता 57 वर्षीय पुरुषाचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे.

कोरोनाने कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांची चिंता वाढवली


या व्यक्तीवर कळवा रुग्णालयामध्ये गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. केडीएमसीमध्ये सध्या दोन कोरोना रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाने कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांची चिंता वाढवली आहे.

 
Comments
Add Comment

Thane Illegal Cylinder Storage : ‘डॉमिनोज पिझ्झा’मधून ४.५९ लाखांचा सिलिंडर साठा जप्त

शिधावाटप भरारी पथकाचे छापासत्र; एकाला बेड्या, १४० सिलिंडर घेतले ताब्यात मुंबई : व्यावसायिक वापरासाठीच्या

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Sahar Shaikh MIM Mumbra : अब कैसे लटकाया...! एक नाही तर ४ शासकीय कार्यालयांना बाप-लेकीनं लावला चुना; पण आता...?

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना

Sahar Shaikh Mumbra AIMIM : कैसा हराया... एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गोत्यात! बनावट जात दाखल्याने पालिकेची खुर्ची धोक्यात ?

ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि