अनिल अंबानींची कंपनी कर्जमुक्त

मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मोठे यश मिळवले असून कंपनी ३३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून कर्जमुक्त झाली आहे. कंपनीला ४३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे.

कंपनीने मागील वर्षातील तोटा भरून काढला आहे. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठे यश मिळवले असून कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून स्वतःला कर्जमुक्त केले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीला ४,३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

कंपनीचे शेअर्स देखील मागील काही वर्षांत खूप वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे देणे लागत नाही. कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्षर लि. ने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. त्यांनी ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले.

कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले आहे. याचा अर्थ, कंपनीवर आता कोणाचेही कर्ज नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृतपणे कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड केले. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत हे नमूद केले आहे.
Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी