अनिल अंबानींची कंपनी कर्जमुक्त

  40

मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मोठे यश मिळवले असून कंपनी ३३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून कर्जमुक्त झाली आहे. कंपनीला ४३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे.

कंपनीने मागील वर्षातील तोटा भरून काढला आहे. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठे यश मिळवले असून कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून स्वतःला कर्जमुक्त केले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीला ४,३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

कंपनीचे शेअर्स देखील मागील काही वर्षांत खूप वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे देणे लागत नाही. कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्षर लि. ने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. त्यांनी ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले.

कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले आहे. याचा अर्थ, कंपनीवर आता कोणाचेही कर्ज नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृतपणे कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड केले. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत हे नमूद केले आहे.
Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की