अनिल अंबानींची कंपनी कर्जमुक्त

मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मोठे यश मिळवले असून कंपनी ३३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून कर्जमुक्त झाली आहे. कंपनीला ४३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे.

कंपनीने मागील वर्षातील तोटा भरून काढला आहे. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठे यश मिळवले असून कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून स्वतःला कर्जमुक्त केले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीला ४,३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

कंपनीचे शेअर्स देखील मागील काही वर्षांत खूप वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे देणे लागत नाही. कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्षर लि. ने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. त्यांनी ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले.

कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले आहे. याचा अर्थ, कंपनीवर आता कोणाचेही कर्ज नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृतपणे कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड केले. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत हे नमूद केले आहे.
Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.