International Tea Day : चहा पिणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानी?

नसतं चहाचं नाव काढलं तरी तो घेण्याची तल्लफ होते. काही चहाप्रेमी तर या पेयाला भावनेशी जोडतात... ‘‘चहा हे फक्त एक पेय नाही...चहा ही एक भावना आहे...’’ असे त्यांचे म्हणणे असतं.  त्याचा मथितार्थ हाच की....चहा सोडू अन‌ टाळूही शकत नाही.


पावसाळा सुरू व्हायला वेळ आहे. पण अवकाळी सरींची मस्त बरसात सुरू आहे. त्यामुळं उन्हाळयात पावसाळी वातावरणाचा फील अनुभवायला मिळतोय. मग, 'चहा'टळ आठवणारच. त्यात आज आंतरराष्ट्रीय चहा दिन. जगात असा एकही देश नाही जिथं चहा घेतला जात नाही. बहुतांश लोक दुधाचा चहा पसंत करतात.



जगात सर्वात जास्त चहा पिणारा देश चीन. काहीं जणांच्या दिवसाची सुरुवात न्यूज पेपर आणि वाफाळलेल्या मस्त...मस्त चहाने होते. तुम्ही कुणाकडे गेल्यावर आदरातिथ्य झालं की पहिला प्रश्न चहा घेणार का? हाच असतो. या चहाचे अनेक दुष्परिणाम लोकांसमोर आलेले आहेत. तरीही कोट्यवधी भारतीयांच्या जीवनातील चहा हा कायमस्वरुपी घटक बनलाय.



एका सर्वेक्षणानुसार,

भारतात ग्रामीण भागापेक्षा शहरात अधिक चहा पिला जातो.

दक्षिण भारतात पेक्षा उत्तर भारतात जास्त चहा घेतला जातो.

सर्वाधिक चहा पिणाऱ्या राज्यात आपला महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे.

पहिला गुजरात, दुसरा गोवा आणि तिसरा क्रमांक हरियाणा राज्याचा आहे.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या