LSG vs SRH, IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्सला विजय आवश्यक

  71

मुंबई(सुशील परब): आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदरावाद हा सामना लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे ११ सामन्यांत दहा गुण झाले असून त्यांचे अजून तीन सामने वाकी आहेत. गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स सातव्या क्रमांकावर व सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहेत.


लखनऊ सुपर जायंट्सला तीनही सामने जिंकले, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा आहे. त्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागेल. सनरायझर्स हैदरावाद प्लेऑफमधून अगोदरच बाहेर झाली आहे. ते लखनऊ सुपर जायंट्सला हरवण्याचा प्रयत्न करतील. लखनऊ सुपर जायंट्स हा सामना हरले, तर ते पण प्लेऑफमधून बाहेर होतील.


मागील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला हरविले होते त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. ऋषभ पंत कर्णधार, निकोलस पुरन, मीचेल मार्श, एडन मार्कम, हे फलंदाजी सांभाळतील शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाशदीप हे गोलंदाजीचा भार सांभाळतील. सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी, अभिषेक शर्मा, ट्रेव्हीस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी हे सांभाळतील, तर कर्णधार पेंट कमिन्स, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, जयदेव उनादकट हे गोलंदाजीचा भार सांभाळतील, तर पाहूया लखनऊ सुपर जायंट्स सनरायझर्स हैदराबादला हरवून प्लेऑफच्या दिशेने घौडदौड करतील का?

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र