RR vs PBKS, IPL 2025: पंजाब मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेणार का?

  62

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज पंजाब आणि राजस्थान आमने-सामने भिडणार आहेत. पंजाबला पात्रता फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज असून ही एक उत्तम संधी आहे. तसेच पंजाबची फलंदाजी राजस्थानपेक्षा वरचढ आहे. मधल्या फळीत जोश इंग्लिश खेळू शकणार नाही त्याची कमतरता पंजाबला नक्कीच जाणवेल.

पंजाबच्या गोलंदाजीचा भार अर्शदीप सिंह व फिरकी मास्टर युजवेंद्र पहलवर असेल. पंजाबसाठी जमेची बाजू म्हणजे महल मेले तीन हंगाम राजस्थानसाठी खेळत होता. त्याचा अनुभव पंजाबसाठी खूप महत्वाचा आहे. आजचा सामना राजस्थानच्या सवाई मानसिंग मैदानावर होणार आहे. राजस्थानची फलंदाजी कमकुवत असल्यामुळे पंजाबचे ध्येय असेल की, २० षटकात २००-२२० धावांचे लक्ष्य राजस्थान समोर ठेवणे, तसेच पंजाबने राजस्थानला हलक्यात घेऊन चालणार नाही, हा संघ मोक्याच्या क्षणी बाजी मारून जातो.

गुजरात विरुद्ध वैभव सूर्यवंशीने याच मैदानावर शतक ठोकून राजस्थानला विजय मिळवून दिला होता. राजस्थान पात्रता फेरीतून बाहेर गेले आहे तरीपण ते पंजाबला सहज विजय मिळवून देणार नाहीत. रॉयल्सचा स्टार गोलंदाज जॉफा आर्चर खेळणार नसून त्याची जागा कोण भरून काढेल यावर सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. चला तर बघूया पंजाब दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पात्रता फेरीत जाईल का?
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र