RCB vs KKR: चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पावसाचा कहर, सामना रद्द झाल्यास केकेआर-आरसीबीला किती होणार नुकसान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. मात्र या सामन्याच्या आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की सामना रद्द झाल्यास कोणाला किती नुकसान होणार आहे...

पाऊस बिघडवणार केकेआरचा खेळ


या सामन्याच्या आधीपासूनच पावसाची शक्यता होती. बंगळुरूमध्ये पावसाची ७० टक्के शक्यता वर्तवण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमचे ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे आणि पाऊस थांबल्यानंतर येथे काही वेळात खेळ सुरू होऊ शकतो. मात्र हवामानाबाबत काहीच सांगता येत नाही.

 



पावसामुळे आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना धुतला गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशातच आरसीबीचे १७ गुण होतील आणि ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५च्या प्लेऑफमधून बाहेर जातील. सामना धुतल्यास केकेआरचे १२ गुण होतील आणि शेवटा सामना जिंकल्यास त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील.
Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात