भारत-पाकिस्तान तणावादरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एअर इंडिया आणि इंडिगोने एक महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. या दोघांन मंगळवारी काही शहरातील फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने सांगितले की प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता चंदीगड आणि राजकोटसह अनेक शहरांच्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. एअर इंडियानेही फ्लाईट रद्द करण्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिले आहे.


इंडिगोने एक्सवर फ्लाईट रद्द करण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, तुमची सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता आहे. १३ मेसाठी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटपासून फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. आमची टीम खूप गंभीरतेसह स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तुम्हाला लवकरच अपडेट देऊ.






Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या