भारत-पाकिस्तान तणावादरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एअर इंडिया आणि इंडिगोने एक महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. या दोघांन मंगळवारी काही शहरातील फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. इंडिगोने सांगितले की प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता चंदीगड आणि राजकोटसह अनेक शहरांच्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. एअर इंडियानेही फ्लाईट रद्द करण्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिले आहे.


इंडिगोने एक्सवर फ्लाईट रद्द करण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, तुमची सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता आहे. १३ मेसाठी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटपासून फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. आमची टीम खूप गंभीरतेसह स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तुम्हाला लवकरच अपडेट देऊ.






Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना