PBKS vs DC, IPL 2025: दिल्लीसाठी आजचा विजय महत्वाचा

  110

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली सुरुवातीला ज्या वेगाने चालली होती त्या वेगाला खीळ बसली असून गेले तीन सामने दिल्ली विजयापासून वंचित राहिली आहे. मागच्या सामन्यातील दिल्लीची फलंदाजी ही अत्यंत निराशाजनक होती, पावसामुळे त्यांना एक गुण मिळाला अथवा दिल्लीचा पराभव नक्कीच होता. तसेच आज दिल्ली धर्मशाळा येथे पंजाबला टक्कर देणार आहे. त्याचप्रमाणे सध्या दिल्ली गुणतक्त्यात १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


दिल्लीला पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे कारण मुंबई चौथ्या स्थानावर असून मुंबईच्या पुढे जायचे असल्यास आज विजय आवश्यक आहे. आजचा सामना धर्मशाळा येथे असल्यामुळे पावसाची शक्यता आहे, असे झाले तर दोन्ही संघाना १-१ गुण मिळेल अवणि त्याचा सर्वांत जास्त परिणाम दिल्लीवर होईल. एक गुण मिळाल्यामुळे त्यांची गुण संख्या १४ होईल व गुणतक्त्यात दिल्ली पाचव्याच स्थानावर राहील.


आज पंजाबने सामना गमावला तर त्यांना जास्त काही फरक पडणार नाही ते त्याच स्थानाचर राहतील; परंतु पंजाबचा संघ हा धोका पत्करणार नाही ते सामना जिंकून गुणतक्यात अव्वल स्थान मिळवतील, असे पण पंजाबची फलंदाजी दिल्लीपेक्षा चांगली असल्यामुळे ते सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. तसेच आजची लढत अटीतटीची होणार आहे. चला तर मग रंगतदार सामन्याची मन्ना घेऊ.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र