KKR vs CSK, IPL 2025: चेन्नईने केकेआरला हरवले, शेवटच्या षटकात धोनीच्या संघाचा विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज ५७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकत्ता नाईट रायडर्सला २ विकेटनी हरवले. केकेआरने चेन्नईसमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान २ विकेट राखत पूर्ण केले.


केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईच्या संघाने ८ बाद १८३ धावा केल्या.


कोलकाता नाईट रायडर्ससाठी कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४८ धावा केल्या. रहाणेने ३३ बॉलमध्ये ४ चौकार आणि दोन षटकार ठोकले. आंद्रे रसेलनेही ४ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २१ बॉलमध्ये ३८ धावांची जबरदस्त खेळी केली.


तर अनुभवी फलंदाज मनीष पांडेने नाबाद ३६ आणि सलामी फलंदाज सुनील नरेनने २६ धावांचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्सकडून स्पिनर नूर अहदमने सर्वाधिक चार विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा