BSNLने वाढवले Airtel आणि Jioचे टेन्शन, सादर केला १८० दिवसांचा नवा प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल पुन्हा आपल्या नव्या प्लानमुळे चर्चेत आहे. येथे जिओ, एअरटेल आणि व्हीआयसारख्या खाजगी कंपन्या दर महिन्याला महागडे रिचार्ज प्लान्स सादर कत आहेत तर बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा बजेट प्लान चांगली सर्व्हिस देत आहे. या प्लानची व्हॅलिडिटी संपूर्ण १८० दिवसांची आहे.



सहा महिन्यापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा


बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा प्रीपेड प्लान त्या युजर्ससाठी परफेक्त आहे ज्यांना सतत रिचार्ज करायते नसते. या प्लानमध्ये संपूर्ण १८० दिवसांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामुळे दर महिन्याला रिचार्ज करण्याची झंझट संपते. तसेच युजर्स अगदी सहज मोबाईलचा वापर करू शकतात.



Airtel चा नवा प्लान


एअरटेलने नवीन प्लान आणला आहे याची किंमत ४ हजार रूपये आहे. यात युजर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ जीबी डेटा आणि एकूण १०० मिनिटांपर्यंत इनकमिंग तसेच आऊटगोईंग कॉलची सुविधा मिळते. भारतात याचे फायदे पाहिल्यास एका वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग, दर दिवशी १.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.

Comments
Add Comment

Bandra News : वांद्रे परिसरातील जागेवरील कारवाईदरम्यान राडा; जमावाला रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर भागात अवैध बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान सलग

Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवणाऱ्यांवर दगडफेक, ६ पोलीस आणि ४ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार