BSNLने वाढवले Airtel आणि Jioचे टेन्शन, सादर केला १८० दिवसांचा नवा प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल पुन्हा आपल्या नव्या प्लानमुळे चर्चेत आहे. येथे जिओ, एअरटेल आणि व्हीआयसारख्या खाजगी कंपन्या दर महिन्याला महागडे रिचार्ज प्लान्स सादर कत आहेत तर बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा बजेट प्लान चांगली सर्व्हिस देत आहे. या प्लानची व्हॅलिडिटी संपूर्ण १८० दिवसांची आहे.



सहा महिन्यापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा


बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा प्रीपेड प्लान त्या युजर्ससाठी परफेक्त आहे ज्यांना सतत रिचार्ज करायते नसते. या प्लानमध्ये संपूर्ण १८० दिवसांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामुळे दर महिन्याला रिचार्ज करण्याची झंझट संपते. तसेच युजर्स अगदी सहज मोबाईलचा वापर करू शकतात.



Airtel चा नवा प्लान


एअरटेलने नवीन प्लान आणला आहे याची किंमत ४ हजार रूपये आहे. यात युजर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ जीबी डेटा आणि एकूण १०० मिनिटांपर्यंत इनकमिंग तसेच आऊटगोईंग कॉलची सुविधा मिळते. भारतात याचे फायदे पाहिल्यास एका वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग, दर दिवशी १.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल