BSNLने वाढवले Airtel आणि Jioचे टेन्शन, सादर केला १८० दिवसांचा नवा प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल पुन्हा आपल्या नव्या प्लानमुळे चर्चेत आहे. येथे जिओ, एअरटेल आणि व्हीआयसारख्या खाजगी कंपन्या दर महिन्याला महागडे रिचार्ज प्लान्स सादर कत आहेत तर बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा बजेट प्लान चांगली सर्व्हिस देत आहे. या प्लानची व्हॅलिडिटी संपूर्ण १८० दिवसांची आहे.



सहा महिन्यापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा


बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा प्रीपेड प्लान त्या युजर्ससाठी परफेक्त आहे ज्यांना सतत रिचार्ज करायते नसते. या प्लानमध्ये संपूर्ण १८० दिवसांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामुळे दर महिन्याला रिचार्ज करण्याची झंझट संपते. तसेच युजर्स अगदी सहज मोबाईलचा वापर करू शकतात.



Airtel चा नवा प्लान


एअरटेलने नवीन प्लान आणला आहे याची किंमत ४ हजार रूपये आहे. यात युजर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ जीबी डेटा आणि एकूण १०० मिनिटांपर्यंत इनकमिंग तसेच आऊटगोईंग कॉलची सुविधा मिळते. भारतात याचे फायदे पाहिल्यास एका वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग, दर दिवशी १.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास