BSNLने वाढवले Airtel आणि Jioचे टेन्शन, सादर केला १८० दिवसांचा नवा प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल पुन्हा आपल्या नव्या प्लानमुळे चर्चेत आहे. येथे जिओ, एअरटेल आणि व्हीआयसारख्या खाजगी कंपन्या दर महिन्याला महागडे रिचार्ज प्लान्स सादर कत आहेत तर बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा बजेट प्लान चांगली सर्व्हिस देत आहे. या प्लानची व्हॅलिडिटी संपूर्ण १८० दिवसांची आहे.



सहा महिन्यापर्यंत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा


बीएसएनएलचा ८९७ रूपयांचा प्रीपेड प्लान त्या युजर्ससाठी परफेक्त आहे ज्यांना सतत रिचार्ज करायते नसते. या प्लानमध्ये संपूर्ण १८० दिवसांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामुळे दर महिन्याला रिचार्ज करण्याची झंझट संपते. तसेच युजर्स अगदी सहज मोबाईलचा वापर करू शकतात.



Airtel चा नवा प्लान


एअरटेलने नवीन प्लान आणला आहे याची किंमत ४ हजार रूपये आहे. यात युजर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ जीबी डेटा आणि एकूण १०० मिनिटांपर्यंत इनकमिंग तसेच आऊटगोईंग कॉलची सुविधा मिळते. भारतात याचे फायदे पाहिल्यास एका वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग, दर दिवशी १.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी