PBKS vs LSG, IPL 2025: अव्वल कोण लखनऊ की पंजाब ?

  86

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज लखनऊ आणि पंजाव धर्मशाळा येथे पात्रता फेरीत पुढे जाण्यासाठी लढणार आहेत. लखनऊकडे सध्या १० गुण आहेत, तर पंजावकडे १३ गुण आहेत दोन्ही संघाना पात्रता फेरीत जाण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असेल.


पहिल्या फेरीत पंजाबने लखनऊया ८ बळीनी पराभव केला, त्यामुळे पंजाब पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. शिवाय धर्मशाळा हे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे त्यामुळे पणायला लखनऊपेक्षा अधिक चांगली संधी आहे. सध्या लखनऊच्या फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे आजच्या सामन्यात पंजाबला संधी मिळू शकते. या अगोदरच्या सामन्यात युजवेंद्र चहलने आपली फिरकीची छाप पाडली व हॅटट्रिक घेतली आहे.


लखनऊबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार पंतला पूर्ण हगामात साजेशी खेळी करता आलेली नाही. पुरन सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होत्ता; परंतु आता त्याच्याकडून तेवढ्या धावा होत नाहीत. त्यामुळे साहजिकच सर्व जबावदारी मार्श, मार्कस व बदोनी यांच्यावर येऊन पडते. मिलर संपूर्ण हंगामात चांगली फलंदाजी करू शकला नाही त्यामुळे लखनऊच्या फलंदाजीत कमकुवता दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊयात पात्रता फेरीत कोण दावेदार ठरते.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र