PBKS vs LSG, IPL 2025: अव्वल कोण लखनऊ की पंजाब ?

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज लखनऊ आणि पंजाव धर्मशाळा येथे पात्रता फेरीत पुढे जाण्यासाठी लढणार आहेत. लखनऊकडे सध्या १० गुण आहेत, तर पंजावकडे १३ गुण आहेत दोन्ही संघाना पात्रता फेरीत जाण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असेल.


पहिल्या फेरीत पंजाबने लखनऊया ८ बळीनी पराभव केला, त्यामुळे पंजाब पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करण्याची शक्यता आहे. शिवाय धर्मशाळा हे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे त्यामुळे पणायला लखनऊपेक्षा अधिक चांगली संधी आहे. सध्या लखनऊच्या फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे आजच्या सामन्यात पंजाबला संधी मिळू शकते. या अगोदरच्या सामन्यात युजवेंद्र चहलने आपली फिरकीची छाप पाडली व हॅटट्रिक घेतली आहे.


लखनऊबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार पंतला पूर्ण हगामात साजेशी खेळी करता आलेली नाही. पुरन सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होत्ता; परंतु आता त्याच्याकडून तेवढ्या धावा होत नाहीत. त्यामुळे साहजिकच सर्व जबावदारी मार्श, मार्कस व बदोनी यांच्यावर येऊन पडते. मिलर संपूर्ण हंगामात चांगली फलंदाजी करू शकला नाही त्यामुळे लखनऊच्या फलंदाजीत कमकुवता दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊयात पात्रता फेरीत कोण दावेदार ठरते.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.