KKR vs RR, IPL 2025: कोलकाताची आजची लढत अटी-तटीची

मुंबई(ज्ञानेश सावंत): कोलकाताने या अगोदरचा सामना जिंकून आपले पात्रता फेरीतील आव्हान कायम ठेवले आहे. आजचा सामना त्यांनी गमावला, तर त्यांचे पात्रता फेरी गाठण्याचे आव्हान संपुष्टात येईल. दिल्ली विरुद्ध विप्जयामुळे कोलकाताचे गनोबल उंचावलेले आहे आणि त्यामुळे ते आज जिंकण्याचे पूर्ण प्रयत्न करतील.


शिवाय आजया सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. त्यामुळे फिरकीच्या जोरावर आज कोलकाता सामना आपल्या बाजूने फिरवण्याचे प्रयत्न करेल मात्र समोरचा संघही दुबळा नसून राजस्थानया संघ कोलकात्याला सहज विजय निळू देणार नाही. दोन्ही बाजूला फिरकीचे वर्चस्व सारखेच आहे.


सुनील नारायणन, वरुण चक्रवर्ती व वीक्षणा आणि हसरगा हे चारही फिरकी गोलंदाज आज ईडन गार्डनचे मैदान गाजवणार आहेत. फलंदाजीव राजस्थानला वैभव सूर्यवंशीसारखा सलामीला हीटर फलदाज मिळाला आहे. आज कलिकाताचा संघ वैभव सूर्यवशीला आणि यशस्वी जयस्वाल याना कसे रोखतात हे पाहावे लागेल.

Comments
Add Comment

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा