अक्षय्य तृतीयेला बनतोय शुभ योग, या ५ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

  79

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा सण यंदा ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. ज्योतिषगणनेनुसार अक्षय्य तृतीयेला यंदा तब्बल ८२ वर्षांनी शुभ संयोग बनत आहे. हा अद्भुत संयोग ५ राशींसाठी अतिशय फलदायी असणार आहे. त्यांना अनेक लाभ मिळवून देऊ शकतो.


वृषभ - आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत विशेष लाभ होतील. नोकरी आणि व्यापारात चांगले यश मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.


कर्क - नव्या नोकरीशी संबंधित प्रयत्न यशस्वी ठरतील. अचानकपणे थांबलेले पैसे येतील. सोने-चांदीची खरेदी तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देईल.


तूळ - अचानक उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. घर अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. पैशांची बचत होईल.


मकर - नवे काम अथवा व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. व्यापारात दीर्घकाळ थांबलेले कार्य पूर्ण होईल. त्या कामात गती येईल.


कुंभ - घरातील एखाद्या सदस्याकडून आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते. व्यापारी वर्गाच्या लोकांना लाभामध्ये अप्रत्यक्षपणे वृद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत.


उपाय - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंबा अथवा अशोकाच्या पानांचा हार लावा. तसेच लक्ष्मी मातेला स्फटिकांची माळा अर्पण करा.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -