अक्षय्य तृतीयेला बनतोय शुभ योग, या ५ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा सण यंदा ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. ज्योतिषगणनेनुसार अक्षय्य तृतीयेला यंदा तब्बल ८२ वर्षांनी शुभ संयोग बनत आहे. हा अद्भुत संयोग ५ राशींसाठी अतिशय फलदायी असणार आहे. त्यांना अनेक लाभ मिळवून देऊ शकतो.


वृषभ - आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत विशेष लाभ होतील. नोकरी आणि व्यापारात चांगले यश मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.


कर्क - नव्या नोकरीशी संबंधित प्रयत्न यशस्वी ठरतील. अचानकपणे थांबलेले पैसे येतील. सोने-चांदीची खरेदी तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देईल.


तूळ - अचानक उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. घर अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. पैशांची बचत होईल.


मकर - नवे काम अथवा व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. व्यापारात दीर्घकाळ थांबलेले कार्य पूर्ण होईल. त्या कामात गती येईल.


कुंभ - घरातील एखाद्या सदस्याकडून आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते. व्यापारी वर्गाच्या लोकांना लाभामध्ये अप्रत्यक्षपणे वृद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत.


उपाय - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंबा अथवा अशोकाच्या पानांचा हार लावा. तसेच लक्ष्मी मातेला स्फटिकांची माळा अर्पण करा.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती