अक्षय्य तृतीयेला बनतोय शुभ योग, या ५ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा सण यंदा ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. ज्योतिषगणनेनुसार अक्षय्य तृतीयेला यंदा तब्बल ८२ वर्षांनी शुभ संयोग बनत आहे. हा अद्भुत संयोग ५ राशींसाठी अतिशय फलदायी असणार आहे. त्यांना अनेक लाभ मिळवून देऊ शकतो.


वृषभ - आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत विशेष लाभ होतील. नोकरी आणि व्यापारात चांगले यश मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.


कर्क - नव्या नोकरीशी संबंधित प्रयत्न यशस्वी ठरतील. अचानकपणे थांबलेले पैसे येतील. सोने-चांदीची खरेदी तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देईल.


तूळ - अचानक उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. घर अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. पैशांची बचत होईल.


मकर - नवे काम अथवा व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. व्यापारात दीर्घकाळ थांबलेले कार्य पूर्ण होईल. त्या कामात गती येईल.


कुंभ - घरातील एखाद्या सदस्याकडून आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते. व्यापारी वर्गाच्या लोकांना लाभामध्ये अप्रत्यक्षपणे वृद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत.


उपाय - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंबा अथवा अशोकाच्या पानांचा हार लावा. तसेच लक्ष्मी मातेला स्फटिकांची माळा अर्पण करा.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल