नारळ, आवळा की आणखी काही...तुमच्या केसांसाठी कोणते तेल आहे फायदेशीर

मुंबई: आजकाल निस्तेज आणि कोरड्या केसांच्या समस्येने साऱ्यांनाच ग्रासले आहे. अशातच अनेकजण केस सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे तेल आणि शाम्पूचा वापर करतात. मात्र काही वेळेस चुकीचे तेल लावल्याने केस खराब होतात.


प्रत्येकाचे केस वेगवेगळे असता. यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे तेल सूट होतात. अशातच कोणत्या केसांसाठी कोणते तेल गरजेचे हे समजून घेणे गरजेचे असते.


केसांसाठी योग्य तेल तुमचा स्काल्प आणि केसांच्या क्वालिटीवर अवलंबून असतो. यावरून तुम्हाला समजते की केसांना नारळाचे तेल, आवळ्याचे तेल की इतर कोणत्या प्रकारचे तेल सूट होते.


जर तुमचा स्काल्प तेलकट असेल तर सगळ्यात चांगले बदामाचे तेल असते. दरम्यान, स्काल्पला खाज अथवा जळजळ होत रोझमेरी अथवा लेवेंडरचे तेल योग्य आहे.


याशिवाय तुम्ही केसांना पाण्यात टाकूनही टेस्ट करू शकता. यावरून तुम्ही केसांसाठी योग्य हेअर ऑईल निवडू शकता. ही ट्रिक सोपी आहे.


तुमचे केस स्वच्छ पाण्यात टाका. ५ मिनिटे ठेवा. जर केस तरंगत असतील तर केसांची पोरसिटी लो आहे. यासाठी तुम्हाला ग्रेपसीड ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, आर्गन ऑईल ही तेल फायदेशीर आहे.


जर केस पाण्यात बुडाले तर केसांची पोरसिटी हाय आहे. अशातच ऑलिव्ह ऑईल, नारळाटे तेल यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. जर केस पाण्याच्या मधोमध राहिले तर पोरसिटी मिडियम आहे. यासाठी बदामाचे तेल फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस