नारळ, आवळा की आणखी काही...तुमच्या केसांसाठी कोणते तेल आहे फायदेशीर

  30

मुंबई: आजकाल निस्तेज आणि कोरड्या केसांच्या समस्येने साऱ्यांनाच ग्रासले आहे. अशातच अनेकजण केस सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे तेल आणि शाम्पूचा वापर करतात. मात्र काही वेळेस चुकीचे तेल लावल्याने केस खराब होतात.


प्रत्येकाचे केस वेगवेगळे असता. यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे तेल सूट होतात. अशातच कोणत्या केसांसाठी कोणते तेल गरजेचे हे समजून घेणे गरजेचे असते.


केसांसाठी योग्य तेल तुमचा स्काल्प आणि केसांच्या क्वालिटीवर अवलंबून असतो. यावरून तुम्हाला समजते की केसांना नारळाचे तेल, आवळ्याचे तेल की इतर कोणत्या प्रकारचे तेल सूट होते.


जर तुमचा स्काल्प तेलकट असेल तर सगळ्यात चांगले बदामाचे तेल असते. दरम्यान, स्काल्पला खाज अथवा जळजळ होत रोझमेरी अथवा लेवेंडरचे तेल योग्य आहे.


याशिवाय तुम्ही केसांना पाण्यात टाकूनही टेस्ट करू शकता. यावरून तुम्ही केसांसाठी योग्य हेअर ऑईल निवडू शकता. ही ट्रिक सोपी आहे.


तुमचे केस स्वच्छ पाण्यात टाका. ५ मिनिटे ठेवा. जर केस तरंगत असतील तर केसांची पोरसिटी लो आहे. यासाठी तुम्हाला ग्रेपसीड ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, आर्गन ऑईल ही तेल फायदेशीर आहे.


जर केस पाण्यात बुडाले तर केसांची पोरसिटी हाय आहे. अशातच ऑलिव्ह ऑईल, नारळाटे तेल यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. जर केस पाण्याच्या मधोमध राहिले तर पोरसिटी मिडियम आहे. यासाठी बदामाचे तेल फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट

Gautami Patil : काळी साडी, झटकेदार स्टेप्स आणि थरारक फ्लायिंग किस, गौतमी पाटीलने वाढवला उत्साहाचा तापमान

मुंबई : मुंबईच्या मागाठाणे येथे पारंपरिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. (Gautami patil dance

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : दहीहंडीच्या निमित्ताने सर्वत्र ढाकूमाकूम... चा उत्साह दिसत आहे. या उत्साही वातावरणात दोन गोविंदा पथकांनी

Devendra Fadanvis: “इतकी वर्ष लोणी कोणी खाल्लं?” पत्रकारांच्या थेट प्रश्नावर फडणवीसांचा झणझणीत टोला

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी वरळी जांबोरी मैदानातील

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, १५ डब्यांच्या फेऱ्या दुप्पट होणार

मुंबई : मुंब्रा येथे शेजारून जाणाऱ्या गाडीचा धक्का लागल्यामुळे दारात लटकत असलेल्या प्रवाशांचा रुळांवर पडून