नारळ, आवळा की आणखी काही...तुमच्या केसांसाठी कोणते तेल आहे फायदेशीर

मुंबई: आजकाल निस्तेज आणि कोरड्या केसांच्या समस्येने साऱ्यांनाच ग्रासले आहे. अशातच अनेकजण केस सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे तेल आणि शाम्पूचा वापर करतात. मात्र काही वेळेस चुकीचे तेल लावल्याने केस खराब होतात.


प्रत्येकाचे केस वेगवेगळे असता. यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे तेल सूट होतात. अशातच कोणत्या केसांसाठी कोणते तेल गरजेचे हे समजून घेणे गरजेचे असते.


केसांसाठी योग्य तेल तुमचा स्काल्प आणि केसांच्या क्वालिटीवर अवलंबून असतो. यावरून तुम्हाला समजते की केसांना नारळाचे तेल, आवळ्याचे तेल की इतर कोणत्या प्रकारचे तेल सूट होते.


जर तुमचा स्काल्प तेलकट असेल तर सगळ्यात चांगले बदामाचे तेल असते. दरम्यान, स्काल्पला खाज अथवा जळजळ होत रोझमेरी अथवा लेवेंडरचे तेल योग्य आहे.


याशिवाय तुम्ही केसांना पाण्यात टाकूनही टेस्ट करू शकता. यावरून तुम्ही केसांसाठी योग्य हेअर ऑईल निवडू शकता. ही ट्रिक सोपी आहे.


तुमचे केस स्वच्छ पाण्यात टाका. ५ मिनिटे ठेवा. जर केस तरंगत असतील तर केसांची पोरसिटी लो आहे. यासाठी तुम्हाला ग्रेपसीड ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, आर्गन ऑईल ही तेल फायदेशीर आहे.


जर केस पाण्यात बुडाले तर केसांची पोरसिटी हाय आहे. अशातच ऑलिव्ह ऑईल, नारळाटे तेल यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. जर केस पाण्याच्या मधोमध राहिले तर पोरसिटी मिडियम आहे. यासाठी बदामाचे तेल फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय