DC vs RR, IPL 2025: फलंदाजीला अनुकूल मैदानावर विजय कोणाचा?

Share

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे त्यामुळे दोन्ही संघाना जास्त धावा करण्याची संधी आहे. दिल्लीने आता पर्यंत या मैदानावर मुंबई विरुद्धचा सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीचे पारडे नक्कीच राजस्थान रॉयल्स समोर जड आहे.

दिल्लीची फलंदाजी पाहता दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणे सहज शक्य आहे. दिल्लीला जोफ्रा आर्चरचा सुरवातीच्या स्पेल पासून सावध राहावे लागले. जोफ्रा आर्चर सुरवातीला इनस्विंगर मारतो त्यामुळे चेंडू झटकन आत घुसतो व त्रिफळा उडतो. गेल्या सामन्यातील पराजयामुळे दिल्लीला हा सामना संयमाने खेळावा लागेल, चुका कमी कराव्या लागतील. राजस्थानसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. लागोपाठ दोन सामने गमावल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले आहे. अशावेळी आक्रमकपणे उत्तर देणे गरजेचे आहे. संजू सॅमसंगला कर्णधारपदाची भुमिका बजवावी लागेल तर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग ह्यांना आज मोठ्या धावसंखेचे उद्दिष्ट साध्य करावे लागेल.

गोलंदाजीमध्ये दोन्ही संघ एकमेकाला पूरक आहेत, तरीही फिरकीमध्ये दिल्लीचा संघ राजस्थान पेक्षा दोन पाऊले पुढेच आहे. कुलदीप आणि विपराज ह्या दोंघाची फिरकी दिल्लीच्या मैदानावर खेळून काढणे कठीणच आहे.
चला तर बघूया दिल्ली राजस्थानला रोखू शकते का?

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

6 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

8 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

8 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

8 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

8 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

9 hours ago