DC vs RR, IPL 2025: फलंदाजीला अनुकूल मैदानावर विजय कोणाचा?

  71

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे त्यामुळे दोन्ही संघाना जास्त धावा करण्याची संधी आहे. दिल्लीने आता पर्यंत या मैदानावर मुंबई विरुद्धचा सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीचे पारडे नक्कीच राजस्थान रॉयल्स समोर जड आहे.


दिल्लीची फलंदाजी पाहता दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणे सहज शक्य आहे. दिल्लीला जोफ्रा आर्चरचा सुरवातीच्या स्पेल पासून सावध राहावे लागले. जोफ्रा आर्चर सुरवातीला इनस्विंगर मारतो त्यामुळे चेंडू झटकन आत घुसतो व त्रिफळा उडतो. गेल्या सामन्यातील पराजयामुळे दिल्लीला हा सामना संयमाने खेळावा लागेल, चुका कमी कराव्या लागतील. राजस्थानसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. लागोपाठ दोन सामने गमावल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले आहे. अशावेळी आक्रमकपणे उत्तर देणे गरजेचे आहे. संजू सॅमसंगला कर्णधारपदाची भुमिका बजवावी लागेल तर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग ह्यांना आज मोठ्या धावसंखेचे उद्दिष्ट साध्य करावे लागेल.


गोलंदाजीमध्ये दोन्ही संघ एकमेकाला पूरक आहेत, तरीही फिरकीमध्ये दिल्लीचा संघ राजस्थान पेक्षा दोन पाऊले पुढेच आहे. कुलदीप आणि विपराज ह्या दोंघाची फिरकी दिल्लीच्या मैदानावर खेळून काढणे कठीणच आहे.
चला तर बघूया दिल्ली राजस्थानला रोखू शकते का?

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र