Warm Water: कोमट पाणी प्यायल्यामुळे 'हे' फायदे होतील!

उन्हातून आल्यावर सगळ्यांनाच थंड पाणी पिण्याची सवय असते. पण तेच थंड पाणी तुमच्या शरीराला योग्य नाही. हल्ली रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस खुप वाढत आहे. तरीही लोक आरोग्याला एवढ्या गंभीरतेने पाहत नाहीत. आपल्याला जेवढी थंड पाण्याची गरज असते तेवढीच आपल्या शरीराला कोमट पाण्याची देखील गरज असते. थंड पाणी हे प्रमाणपेक्षा जास्त प्यायल्याने त्रास होऊ शकतो.



उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी प्यावे का?


सगळ्यांनाच थंड पाणी पिण्याची सवय असते. उन्हातून आलं कि सगळ्यांना थंड पाणी प्यावेसे वाटते. पण हे थंड पाणी जर प्रमाणपेक्षा जास्त प्यायलो तर शरीराला त्रास होऊ शकतो. त्याऐवजी उन्हातून आल्यावर साधारण पाणी प्यायलो तर त्रास होत नाही.



कोमट पाणी का प्यायला पाहिजे?


काही लोकांना कोमट पाणी पिण्याची सवय असते. सकाळी उपाशी पोटी जर कोमट पाणी प्यायलो तर ते खुप फायदेशीर असते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यायलो तर ते आरोग्याला फायदेशीर ठरू शकते
.
आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील कोमट पाणी फायदेशीर असते. तुम्ही पोट रिकामे असताना कोमट पाणी प्यायल्यास तुमचा तणाव आणि चिंता कमी होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी करणे, पेशींना आराम मिळणे, रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारणे असे फायदे होऊ शकतात. कोमट पाणी हे डोकेदुखी आणि मायग्रेन यासारख्या आजारांवर मात करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका