RR vs RCB, IPL 2025: राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यक

  25

मुंबई(ज्ञानेश सावंत) : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. बेंगळुरूचा संघ तीन सामने जिंकून गुण तक्त्यात पाचव्या स्थानावर आहे तर राजस्थानचा संघ दोन सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात राजस्थान व बेंगळुरू दोघांसाठी विजय आवश्यक आहे. परंतु दोघांची कामगिरी पाहता राजस्थानसाठी बेंगळुरू थोडा कठीणच आहे. बेंगळुरूचा आक्रमकपणा त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात नक्कीच मदत करेल.


आता पर्यंत ज्यावेळी त्यांनी सामना जिंकला आहे त्यावेळी पहिली फलंदाजी घेऊन समोरच्या संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या उलट परिस्थिती राजस्थान रॉयल्सची आहे ते धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरत आहेत. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला शेवटी एका तेज गोलंदाजाची उणीव भासत होती. संदीप शर्मा शेवटच्या षटकात संघाला महाघडा गोलंदाज ठरत आहे.


राजस्थानला गोलंदाजाची रणनीती बदलण्याची गरज आहे. जोफ्रा आर्चर सोबत एका नव्या चेहऱ्याची क्रिकेट रसिक वाट पाहत आहेत. जोफ्रा आर्चरचा सुरवातीचा स्पेल बेगलूरूसाठी धोकादायक ठरू शकतो.
चला तर जाणून घेऊ या आयपीएल मधील आजच्या सामन्यात कोणत्या संघाची सरशी होणार

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी