RR vs GT, IPL 2025: राजस्थान समोर गुजरातचे आव्हान

  55

मुंबई(ज्ञानेश सावंत) : सुरुवातीचे दोन सामने गमावल्या नंतर राजस्थान आता पुन्हा एकदा स्पर्धेत पुनरागमन करत आहे. मागील दोन्ही सामन्यात त्यांनी चेन्नई आणि पंजाब विरुद्ध विजय मिळवला आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे यशस्वी जैस्वाल पुन्हा फॉर्म मध्ये आला आहे, त्यामुळे राजस्थान फलंदाजीमध्ये सुधारणा झाली आहे.

आजचा सामना हा अशा दोन संघामध्ये आहे जे एकमेकासाठी प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघ फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये एकमेकांस आव्हान देणारे आहेत. दोंघाची सलामीची जोडी चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यामुळे आजच्या सामन्यात एक आव्हानात्मक धावसंख्या उभी राहू शकते.

नरेंद्र मोदी स्टेटडियम हे गुजरातचे घरचे मैदान आहे आणि त्याचा फायदा ते नक्कीच उचलतील परंतु राजस्थान देखील सहजा सहजी हार मानणार नाही. दोन्ही संघाच्या गोलंदाजी बद्दल बोलायचे तर दोन्ही संघात चांगले तेज गोलंदाज आहेत जे सातत्याने चांगली गोलंदाजी करताना दिसतात. आजचा सामना हा जोफ्रा आर्चर विरुद्ध महमद सिराज असा असेल. दोघामध्ये कोणाची गोलंदाजी सरस ठरते याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.
Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण