IPL 2025: मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते खोलले, कोलकातावर मोठा विजय

  86

मुंबई:इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर मोठा विजय मिळवला आहे. मुंबईचा हा विजय एकतर्फीच म्हणावा लागेल. कोलकाताने मुंबईसमोर विजयासाठी ११७ धावांचे माफक आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान ८ विकेट गमावत सहज पूर्ण केले. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो ठरला अश्विनी कुमार. त्याने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतले. मुंबईसाठी रयान रिकेल्टननेही नाबाद अर्धशतकी खेळी केली.


पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबईचे हे पहिले जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सला या हंगामात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. मात्र मुंबईने आजच्या सामन्यात करून दाखवले.


लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टनने मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५.२ षटकांत ४६ धावांची भागीदारी केली. रोहित लयीमध्ये दिसत होता मात्र त्याला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. रोहितने १ षटकाराच्या मदतीने १२ बॉलमध्ये १३ धावा केल्या. येथून रियान रिकेल्टनने पाच चौकार आणि चाक षटकारांच्या मदतीने ४१ बॉलवर नाबाद ६२ धावा कुटल्या. सूर्यकुमार यादवही २७ धावांवर नाबाद राहिले. केकेआरकडून २ विकेट आंद्रे रसेलने केले.



Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र