IPL 2025: मुंबई इंडियन्सने विजयाचे खाते खोलले, कोलकातावर मोठा विजय

मुंबई:इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर मोठा विजय मिळवला आहे. मुंबईचा हा विजय एकतर्फीच म्हणावा लागेल. कोलकाताने मुंबईसमोर विजयासाठी ११७ धावांचे माफक आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान ८ विकेट गमावत सहज पूर्ण केले. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो ठरला अश्विनी कुमार. त्याने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतले. मुंबईसाठी रयान रिकेल्टननेही नाबाद अर्धशतकी खेळी केली.


पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबईचे हे पहिले जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सला या हंगामात आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. मात्र मुंबईने आजच्या सामन्यात करून दाखवले.


लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टनने मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ५.२ षटकांत ४६ धावांची भागीदारी केली. रोहित लयीमध्ये दिसत होता मात्र त्याला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. रोहितने १ षटकाराच्या मदतीने १२ बॉलमध्ये १३ धावा केल्या. येथून रियान रिकेल्टनने पाच चौकार आणि चाक षटकारांच्या मदतीने ४१ बॉलवर नाबाद ६२ धावा कुटल्या. सूर्यकुमार यादवही २७ धावांवर नाबाद राहिले. केकेआरकडून २ विकेट आंद्रे रसेलने केले.



Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय