मुंबई: निरोगी राहण्यासाठी डॉक्टर नेहमी लोकांना तेल आणि रिफाईंड तेलापासून दूर राहण्याचा सल्ला देतात मात्र शुद्ध देशी तूपामद्ये भरपूर पोषकतत्वे असतात ज्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात.
तूप हे लोण्यापासून बनवले जाते. तुपामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड, व्हिटामिन ए, डी, ई आणि के असते. तसेच अँटी ऑक्सिडंट्ही मोठ्या प्रमाणात असतात. तुपामध्ये शॉर्ट चेन आणि मीडियम चेन फॅटी अॅसिड असतात यामुळे आपल्याला लगेच ऊर्जा मिळते.
तुपामुळे पोटाच्या स्नायूंना पोषण मिळते. तसेच पचनतंत्र सुरळीत होते.
तुपाचे सेवन केल्याने अॅसिडिटी, सूज अथवा आयबीएस सारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना विशेष फायदा होतो.
जेवणासोबत तूपाचे सेवन केल्याने पाचक एन्झाईम्स तसेच पित्ताचे उत्पादन होते. यामुळे पचनात सुधारणा होते.
देशी तूप तुम्हाला वजन कमी करायलाही मदत करते. यामुळे वारंवार लागणारी भूक कमी होते. तसेच तुम्ही सतत खात नाही. यामुळे वजनही नियंत्रणात राहते.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…