Health: दररोज तूप का खाल्ले पाहिजे? जाणून घ्या याचे कारण

मुंबई: निरोगी राहण्यासाठी डॉक्टर नेहमी लोकांना तेल आणि रिफाईंड तेलापासून दूर राहण्याचा सल्ला देतात मात्र शुद्ध देशी तूपामद्ये भरपूर पोषकतत्वे असतात ज्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात.

आहारात का सामील करावे तूप?


तूप हे लोण्यापासून बनवले जाते. तुपामध्ये आवश्यक फॅटी अॅसिड, व्हिटामिन ए, डी, ई आणि के असते. तसेच अँटी ऑक्सिडंट्ही मोठ्या प्रमाणात असतात. तुपामध्ये शॉर्ट चेन आणि मीडियम चेन फॅटी अॅसिड असतात यामुळे आपल्याला लगेच ऊर्जा मिळते.

तुपाचे फायदे


तुपामुळे पोटाच्या स्नायूंना पोषण मिळते. तसेच पचनतंत्र सुरळीत होते.

तुपाचे सेवन केल्याने अॅसिडिटी, सूज अथवा आयबीएस सारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना विशेष फायदा होतो.

जेवणासोबत तूपाचे सेवन केल्याने पाचक एन्झाईम्स तसेच पित्ताचे उत्पादन होते. यामुळे पचनात सुधारणा होते.

देशी तूप तुम्हाला वजन कमी करायलाही मदत करते. यामुळे वारंवार लागणारी भूक कमी होते. तसेच तुम्ही सतत खात नाही. यामुळे वजनही नियंत्रणात राहते.
Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण