मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा सिकंदर नावाचा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा २०० कोटी रुपये खर्चून केलेला चित्रपट चालावा यासाठी ...
याआधी बुधवार २६ मार्च २०२५ रोजी ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा राजमार्गावर एका बसमध्ये बसलेल्या सहा जणांना रस्त्यात उतरवून ठार करण्यात आले. ठार मारलेले सर्व प्रवासी पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे रहिवासी होते. हल्लेखोरांनी ओळखपत्र तपासून नंतर प्रवाशांना ठार केले.
खोपोली : मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे. नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार, हे नुतन पंचांगात नमुद केले आहेच महाराष्ट्रात गुढी उभारून या ...
पाकिस्तानच्या सैनिकांनी २२ मार्च रोजी मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या महरंग बलोच यांना अटक केली. या घटनेनंतर बलुचिस्तान प्रांत हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.