Jioचा सर्वात स्वस्त प्लान, मिळणार ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि बरंच काही...

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्जचे पर्याय मिळतात. कंपनी काही स्वस्त प्लान्सही ऑफर करते यामुळे अनेकांचे पैसे वाचू शकतात. आम्ही बोलत आहोत १७४८ रूपयांच्या जिओच्या रिचार्ज प्लानबद्दल... हा प्लान केवळ कमी किंमतीलाच नाही तर यात तुम्हाला अनेक फायदेही मिळतील.


जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. कंपनी यात तुम्हाला डेटा ऑफर करत नाही. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळतात.


जिओचा हा प्लान ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच ११ महिन्यांच्या व्हॅलिडिटीसाठी कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. कंपनी यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी ऑफर करते. यात तुम्हाला डेटा मिळत नाही.


हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे डेटाशिवाय केवळ कॉलिंग आणि एसएमएसचा प्लान हवा आहे. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतील.


कंपनी जिओ टीव्हीचा अॅक्सेसही देत आहे. सोबतच तुम्हाला जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्ही ५० जीबी डेटा स्टोर करू शकता. व्हॅल्यू पॅकमध्ये ४४८ रूपयांचे कॉलिंग प्लान येतो. यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी प्लानवरील सर्व सुविधा मिळतील.


कंपनी १८९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच तुम्हाला कॉलिंग, एसएमएससोबत २ जीबी डेटाही मिळतो.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत