Jioचा सर्वात स्वस्त प्लान, मिळणार ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि बरंच काही...

  61

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्जचे पर्याय मिळतात. कंपनी काही स्वस्त प्लान्सही ऑफर करते यामुळे अनेकांचे पैसे वाचू शकतात. आम्ही बोलत आहोत १७४८ रूपयांच्या जिओच्या रिचार्ज प्लानबद्दल... हा प्लान केवळ कमी किंमतीलाच नाही तर यात तुम्हाला अनेक फायदेही मिळतील.


जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. कंपनी यात तुम्हाला डेटा ऑफर करत नाही. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळतात.


जिओचा हा प्लान ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच ११ महिन्यांच्या व्हॅलिडिटीसाठी कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. कंपनी यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी ऑफर करते. यात तुम्हाला डेटा मिळत नाही.


हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे डेटाशिवाय केवळ कॉलिंग आणि एसएमएसचा प्लान हवा आहे. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतील.


कंपनी जिओ टीव्हीचा अॅक्सेसही देत आहे. सोबतच तुम्हाला जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्ही ५० जीबी डेटा स्टोर करू शकता. व्हॅल्यू पॅकमध्ये ४४८ रूपयांचे कॉलिंग प्लान येतो. यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी प्लानवरील सर्व सुविधा मिळतील.


कंपनी १८९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच तुम्हाला कॉलिंग, एसएमएससोबत २ जीबी डेटाही मिळतो.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही