Jioचा सर्वात स्वस्त प्लान, मिळणार ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि बरंच काही...

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्जचे पर्याय मिळतात. कंपनी काही स्वस्त प्लान्सही ऑफर करते यामुळे अनेकांचे पैसे वाचू शकतात. आम्ही बोलत आहोत १७४८ रूपयांच्या जिओच्या रिचार्ज प्लानबद्दल... हा प्लान केवळ कमी किंमतीलाच नाही तर यात तुम्हाला अनेक फायदेही मिळतील.


जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. कंपनी यात तुम्हाला डेटा ऑफर करत नाही. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळतात.


जिओचा हा प्लान ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच ११ महिन्यांच्या व्हॅलिडिटीसाठी कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. कंपनी यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी ऑफर करते. यात तुम्हाला डेटा मिळत नाही.


हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे डेटाशिवाय केवळ कॉलिंग आणि एसएमएसचा प्लान हवा आहे. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतील.


कंपनी जिओ टीव्हीचा अॅक्सेसही देत आहे. सोबतच तुम्हाला जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्ही ५० जीबी डेटा स्टोर करू शकता. व्हॅल्यू पॅकमध्ये ४४८ रूपयांचे कॉलिंग प्लान येतो. यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी प्लानवरील सर्व सुविधा मिळतील.


कंपनी १८९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच तुम्हाला कॉलिंग, एसएमएससोबत २ जीबी डेटाही मिळतो.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले