सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जरूर खा कच्चा लसूण, मिळतील हे फायदे

  59

मुंबई: लसूणचा वापर भारतीय जेवणात फोडणीच्या रूपात केला जातो. यामुळे खाण्याचा स्वाद वाढतोच. सोबतच लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. लसूण एक आरोग्यदायी मसाल्याचा पदार्थ आहे. यात एलिसिन नावाचा घटक असतो. एलिसिनमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.


लसूणचे सेवन रिकाम्या पोटी करणे फायदेशीर मानले जाते. हे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यास अनेक लाभ मिळतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीपासून सुटका मिळते.


ज्या लोकांना बद्धकोष्ठता, पोट फुगणे तसेच करपट ढेकर या समस्या असतील तर त्यांनी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन जरूर करावे.


हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने अधिक फायदे मिळतात.


लसूणमध्ये अनेक असे घटक आढळतात जे पोट आणि कमरेजवळची चरबी वेगाने घटवतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. यामुळे लिपिड प्रोफाईल व्यवस्थित करण्यास मदत होते. लसणीमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुण असतात. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने आतडे मजबूत होतात.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर