सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जरूर खा कच्चा लसूण, मिळतील हे फायदे

मुंबई: लसूणचा वापर भारतीय जेवणात फोडणीच्या रूपात केला जातो. यामुळे खाण्याचा स्वाद वाढतोच. सोबतच लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. लसूण एक आरोग्यदायी मसाल्याचा पदार्थ आहे. यात एलिसिन नावाचा घटक असतो. एलिसिनमध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. यामुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.


लसूणचे सेवन रिकाम्या पोटी करणे फायदेशीर मानले जाते. हे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यास अनेक लाभ मिळतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीपासून सुटका मिळते.


ज्या लोकांना बद्धकोष्ठता, पोट फुगणे तसेच करपट ढेकर या समस्या असतील तर त्यांनी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन जरूर करावे.


हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने अधिक फायदे मिळतात.


लसूणमध्ये अनेक असे घटक आढळतात जे पोट आणि कमरेजवळची चरबी वेगाने घटवतात.


सकाळी रिकाम्या पोटी लसूणचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. यामुळे लिपिड प्रोफाईल व्यवस्थित करण्यास मदत होते. लसणीमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुण असतात. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने आतडे मजबूत होतात.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात