घरामध्ये या ३ गोष्टी ठेवणे मानले जाते शुभ, चौपट होईल प्रगती

मुंबई: जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या नेहमी त्रस्त असाल तर काही गोष्टी घरात ठेवणे शुभ मानले जाते. तुम्ही या गोष्टी घरात ठेवत असाल तर लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहते.

धन देवता लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसते. त्यांना कधीही आर्थिक तंगीचा त्रास सहन करावा लागत नाही. घरात नारळ ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्नही होते.

वास्तुशास्त्रानुसार पूजा घरात जर नारळ ठेवला असेल तर त्यामुळे कधीही आर्थिक तंगी जाणवणार नाही. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने घराची भरभराट होईल. घरात सुख-शांतीचा वास होतो.

यासोबतच नारळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा घरात राहते. कुटुंबातील लोकांची प्रगती होते. जर तुम्हाला घरात आनंदीआनंद ठेवायचा असेल तर पुजा घरामध्ये शंभ ठेवू शकता.

वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्या दूर करण्यासाठी पुजा घरात मोरपंखही तुम्ही ठेवू शकता. यामुळे आर्थिक तंगी दूर होईल.
Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे