घरामध्ये या ३ गोष्टी ठेवणे मानले जाते शुभ, चौपट होईल प्रगती

Share

मुंबई: जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या नेहमी त्रस्त असाल तर काही गोष्टी घरात ठेवणे शुभ मानले जाते. तुम्ही या गोष्टी घरात ठेवत असाल तर लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहते.

धन देवता लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसते. त्यांना कधीही आर्थिक तंगीचा त्रास सहन करावा लागत नाही. घरात नारळ ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्नही होते.

वास्तुशास्त्रानुसार पूजा घरात जर नारळ ठेवला असेल तर त्यामुळे कधीही आर्थिक तंगी जाणवणार नाही. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने घराची भरभराट होईल. घरात सुख-शांतीचा वास होतो.

यासोबतच नारळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा घरात राहते. कुटुंबातील लोकांची प्रगती होते. जर तुम्हाला घरात आनंदीआनंद ठेवायचा असेल तर पुजा घरामध्ये शंभ ठेवू शकता.

वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्या दूर करण्यासाठी पुजा घरात मोरपंखही तुम्ही ठेवू शकता. यामुळे आर्थिक तंगी दूर होईल.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago