टीम इंडिया ३ महिन्यांच्या सुट्टीवर! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आयपीएलचा धमाका

  69

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वर आपले नाव कोरले. दुबईत झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. यासोबतच त्यांनी तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

आता चाहत्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचे पुढील मिशन काय असणार याची. आता भारतीय संघाला ३ महिन्यांची दीर्घकालीन सुट्टी मिळाली आहे. या दरम्यान ते कोणतीही आंतरराष्टीय चॅम्पियनशिप अथवा मालिका खेळणार नाहीत.

कर्णधार रोहित शर्मा भारताला ९ महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकवून मुंबईत परतला आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलआधी एक आठवड्याची विश्रांती मिळेल.

दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना आरामाला प्राथमिकता दिली. बीसीसीआयची कोणत्याही प्रकारचा सन्मान सोहळा आयोजित करण्याची योजना नाही.

आयपीएलच्या महाकुंभमध्ये खेळणार खेळाडू


म्हणजेच खेळाडूंना आता श्वास घेण्यासही उसंत नाही. आता तो टी-२० क्रिकेटचा महाकुंभ म्हणवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलची सुरूवात २२ मार्चला होईल तर फायनल २५ मेला खेळवला जाईल.
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही