टीम इंडिया ३ महिन्यांच्या सुट्टीवर! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आयपीएलचा धमाका

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी करताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वर आपले नाव कोरले. दुबईत झालेल्या स्पर्धेत फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. यासोबतच त्यांनी तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

आता चाहत्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचे पुढील मिशन काय असणार याची. आता भारतीय संघाला ३ महिन्यांची दीर्घकालीन सुट्टी मिळाली आहे. या दरम्यान ते कोणतीही आंतरराष्टीय चॅम्पियनशिप अथवा मालिका खेळणार नाहीत.

कर्णधार रोहित शर्मा भारताला ९ महिन्यांत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकवून मुंबईत परतला आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलआधी एक आठवड्याची विश्रांती मिळेल.

दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना आरामाला प्राथमिकता दिली. बीसीसीआयची कोणत्याही प्रकारचा सन्मान सोहळा आयोजित करण्याची योजना नाही.

आयपीएलच्या महाकुंभमध्ये खेळणार खेळाडू


म्हणजेच खेळाडूंना आता श्वास घेण्यासही उसंत नाही. आता तो टी-२० क्रिकेटचा महाकुंभ म्हणवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलची सुरूवात २२ मार्चला होईल तर फायनल २५ मेला खेळवला जाईल.
Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत