Vastu Shastra: सकाळी उठताच हे संकेत दिसणे मानले जाते शुभ, धन आगमनाचा आहे इशारा

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी उठताच काही खास गोष्टी दिसणे अतिशय शुभ असते. यामुळे तुमचा दिवस मंगलमय जाईल असे संकेत देतात. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच काही दिसणे शुभ असते.


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी उठताच तुमच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर समजून जा की तुम्हाला अचानक धन प्राप्ती होणार आहे. सकाळी उठताच उजव्या हाताला खाज येत असेल तर अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात. तसेच कमाईचे नवे स्त्रोत मिळतात.



पक्ष्यांचा किलबिलाट


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर तुम्हाला सकाळीच कानांमध्ये चिमणी, पोपट, कोकिळा अथवा कबूतर यांचा आवाज ऐकू येत असेल तर तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे.



दरवाजावर गाय येणे


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी सकाळी गाय मुख्य दारावर येणे शुभ मानले जाते.यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याचे संकेत देतात. अशी मान्यता आहे की गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास असतो. यामुळे जेव्हा मुख्य दरवाजावर गाय आली तर हात जोडून नमस्कार करा.



शुभ वार्ता


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी सकाळी डोळे उघडताच तुम्हाला चांगली बातमी ऐकू आली तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. हे शुभ संकेत असू शकतात.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड