Vastu Shastra: सकाळी उठताच हे संकेत दिसणे मानले जाते शुभ, धन आगमनाचा आहे इशारा

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी उठताच काही खास गोष्टी दिसणे अतिशय शुभ असते. यामुळे तुमचा दिवस मंगलमय जाईल असे संकेत देतात. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच काही दिसणे शुभ असते.


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी उठताच तुमच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर समजून जा की तुम्हाला अचानक धन प्राप्ती होणार आहे. सकाळी उठताच उजव्या हाताला खाज येत असेल तर अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात. तसेच कमाईचे नवे स्त्रोत मिळतात.



पक्ष्यांचा किलबिलाट


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर तुम्हाला सकाळीच कानांमध्ये चिमणी, पोपट, कोकिळा अथवा कबूतर यांचा आवाज ऐकू येत असेल तर तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे.



दरवाजावर गाय येणे


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी सकाळी गाय मुख्य दारावर येणे शुभ मानले जाते.यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याचे संकेत देतात. अशी मान्यता आहे की गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास असतो. यामुळे जेव्हा मुख्य दरवाजावर गाय आली तर हात जोडून नमस्कार करा.



शुभ वार्ता


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी सकाळी डोळे उघडताच तुम्हाला चांगली बातमी ऐकू आली तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. हे शुभ संकेत असू शकतात.

Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे