Vastu Shastra: सकाळी उठताच हे संकेत दिसणे मानले जाते शुभ, धन आगमनाचा आहे इशारा

  180

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी उठताच काही खास गोष्टी दिसणे अतिशय शुभ असते. यामुळे तुमचा दिवस मंगलमय जाईल असे संकेत देतात. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच काही दिसणे शुभ असते.


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी उठताच तुमच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर समजून जा की तुम्हाला अचानक धन प्राप्ती होणार आहे. सकाळी उठताच उजव्या हाताला खाज येत असेल तर अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात. तसेच कमाईचे नवे स्त्रोत मिळतात.



पक्ष्यांचा किलबिलाट


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर तुम्हाला सकाळीच कानांमध्ये चिमणी, पोपट, कोकिळा अथवा कबूतर यांचा आवाज ऐकू येत असेल तर तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे.



दरवाजावर गाय येणे


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) सकाळी सकाळी गाय मुख्य दारावर येणे शुभ मानले जाते.यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याचे संकेत देतात. अशी मान्यता आहे की गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास असतो. यामुळे जेव्हा मुख्य दरवाजावर गाय आली तर हात जोडून नमस्कार करा.



शुभ वार्ता


वास्तुशास्त्रानुसार(Vastu Shastra) जर सकाळी सकाळी डोळे उघडताच तुम्हाला चांगली बातमी ऐकू आली तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. हे शुभ संकेत असू शकतात.

Comments
Add Comment

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

IIM मुंबई NIRF मॅनेजमेंट रँकिंगमध्ये सहावा क्रमांक राखण्यात यशस्वी

मुंबई:इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (IMM) ने नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ च्या

दादर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग, अनेक दुचाकी झाल्या खाक

मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील

राहुल देशपांडेनंतर आता 'या' अभिनेत्रीचा देखील मोडला संसार

 'संगीत देवबाभळी' नाटकातील अभिनेत्रीचा घटस्फोट Marathi Actress Shubhangi Sadavarte Divorce: प्रसिद्ध मराठी शास्त्रीय गायक राहुल

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात