Central Railway Update : प्लॅटफॉर्म ३०५ मीटरने वाढला; एकूण लांबी ६९० मीटर

  62

मुंबई : मध्य रेल्वेचे (Central Railway) महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे नुकत्याच पूर्ण झालेल्या नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांची आणि प्लॅटफॉर्म १२ आणि १३ च्या विस्ताराची पाहणी केली. या प्लॅटफॉर्मचा विस्तार हा २४ कोच गाड्या सामावून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा असणार आहे, यामुळे प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमता वाढेल. प्लॅटफॉर्म ३०५ मीटरने वाढवण्यात आला असून एकूण लांबी ६९० मीटर झाली आहे.



मध्य रेल्वेने दि. २८ फेब्रुवारी/दि. १ मार्च २०२५ च्या मध्यरात्री ते दि.२ दि.३ मार्च २०२५ पर्यंत प्री आणि पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांसाठी विशेष ब्लॉक परिचालीत केले होते. या कमिशनिंगमध्ये विद्यमान सीमेन्स-निर्मित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आले आणि ते फक्त दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री २३:१५ ते दि. २ मार्च २०२५ रोजी रात्री ९:१५ पर्यंत म्हणजे १० तासांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.