स्वस्त आहे Airtelचा हा रिचार्ज, मिळणार १ जीबी डेटा

मुंबई: एअरटेलचा हा खास रिचार्ज प्लान आहे यात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो. एअरटेलमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत यात विविध फायदे आणि किंमती येतात. येथे स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.


एअरटेलच्या या रिचार्ज प्लानची किंमत २४९ रूपये आहे. या किंमतीत दररोज १ जीबी डेटा मिळेल. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण २४ जीबी डेटा वापरण्यास मिळेल.


एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस वापरण्यास मिळतील.


एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. एअरटेलच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्स Airtel Xstream App वापरू शकतात. येथे तुम्हाला फ्रीमध्ये टीव्ही शोज, सिनेमा आणि लाईव्ह चॅनेल्स वापरण्यास मिळतील.

Comments
Add Comment

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने