Mahakumbh: महाशिवरात्रीला महाकुंभमध्ये आज महास्नान, लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी

प्रयागराज: आज महाशिवरात्रीला महाकुंभचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या महास्नानासाठी लोकांची मोठी गर्दी संगमावर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारसाठी आजचा दिवस एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेपेक्षा काही कमी नाही.


आज दोन कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर मेळावा प्रशासनाने सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे.


गेल्या ४४ दिवसांमध्ये महाकुंभमधील ६५ कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये स्नानाचा आनंद घेऊन गेले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाकडून संगम जल पासून ते व्यवस्थेवर अनेक सवाल करण्यात आले. मात्र आतापर्यंत अनेक आव्हानांचा सामना यशस्वीपणे करण्यात आला आहे.


 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमामध्ये आस्थेची डुबकी घेण्यासाठी पोहोचलेल्या भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाकुंभमध्ये २५ फेब्रुवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.३४ कोटीहून अधिक लोक पोहोचले होते. याआधी २४ एप्रिलपर्यंत एकूण ६३.३६ कोटी लोकांनी स्नानाचा आनंद घेतला आहे.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली