Jioचा १९९ रूपयांचा रिचार्ज, मिळणार दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग

मुंबई: आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका खास रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. यात युजर्सला दररोज २ जीबी डेटा वापरण्यास मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत केवळ १९८ रूपये आहे. हा रिचार्ज जिओच्या पोर्टल तसेच अॅपव उपलब्ध आहे.


जिओच्या १९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे. जिओच्या १९८ रूपयांच्या रिचार्ज एकूण २८ जीबी डेटा मिळेल.


जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला १०० एसएमएसचा वापर कऱण्यास मिळेल. यामुळे कम्युनिकेशनसाठी फायदा होईल.



इतकी मिळणार व्हॅलिडिटी


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला केवळ १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याची माहिती जिओच्या पोर्टलवर लिस्टेड आहे. जिओचा हा रिचार्ज त्या युजर्ससाठी आहे जे लाईव्ह क्रिकेटसाठी सर्वाधिक डेटा पॅक शोधत आहेत.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लिमेंट्री मिळतात. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा