अजिंक्य रहाणे म्हणतो, चर्चेत राहणे आहे गरजेचे...का असं म्हणाला?

मुंबई: भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. आता त्याचे म्हणणे आहे की न्यूजमध्ये राहणे गरजेचे आहे कारण लोक विचार करतात की मी चर्चेच्या बाहेर आहे.


एका वेबसाईटनुसार रहाणेला काही लोकांनी सल्ला दिला आहे की त्याने आपले म्हणणे समोर मांडले पाहिजे. तसेच आपल्या मेहनतीबद्दल सांगितले पाहिजे आणि नेहमी चर्चेत राहिले पाहिजे.


रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतरही संघातून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर रहाणे सातत्याने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय कसोटी संघात परतण्याचा प्रयत्न करत आहे.



रहाणेने रणजी ट्रॉफी २०२४-२५मध्ये आतापर्यंत १२ डावांमध्ये ४३७ धावा केल्यात. त्याने क्वार्टरफायनलच्या सामन्यात हरयाणाविरुद्ध शतक ठोकले होते. रहाणेचे म्हणणे आहे की त्याच्यात आजही क्रिकेट शिल्लक आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे हे त्याचे लक्ष्य आहे. त्याच्याकडे कोणतीही पीआर टीम नाही. त्याचे क्रिकेटच पीआर आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या