अजिंक्य रहाणे म्हणतो, चर्चेत राहणे आहे गरजेचे...का असं म्हणाला?

  85

मुंबई: भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. आता त्याचे म्हणणे आहे की न्यूजमध्ये राहणे गरजेचे आहे कारण लोक विचार करतात की मी चर्चेच्या बाहेर आहे.


एका वेबसाईटनुसार रहाणेला काही लोकांनी सल्ला दिला आहे की त्याने आपले म्हणणे समोर मांडले पाहिजे. तसेच आपल्या मेहनतीबद्दल सांगितले पाहिजे आणि नेहमी चर्चेत राहिले पाहिजे.


रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतरही संघातून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर रहाणे सातत्याने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय कसोटी संघात परतण्याचा प्रयत्न करत आहे.



रहाणेने रणजी ट्रॉफी २०२४-२५मध्ये आतापर्यंत १२ डावांमध्ये ४३७ धावा केल्यात. त्याने क्वार्टरफायनलच्या सामन्यात हरयाणाविरुद्ध शतक ठोकले होते. रहाणेचे म्हणणे आहे की त्याच्यात आजही क्रिकेट शिल्लक आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे हे त्याचे लक्ष्य आहे. त्याच्याकडे कोणतीही पीआर टीम नाही. त्याचे क्रिकेटच पीआर आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र