अजिंक्य रहाणे म्हणतो, चर्चेत राहणे आहे गरजेचे...का असं म्हणाला?

मुंबई: भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. आता त्याचे म्हणणे आहे की न्यूजमध्ये राहणे गरजेचे आहे कारण लोक विचार करतात की मी चर्चेच्या बाहेर आहे.


एका वेबसाईटनुसार रहाणेला काही लोकांनी सल्ला दिला आहे की त्याने आपले म्हणणे समोर मांडले पाहिजे. तसेच आपल्या मेहनतीबद्दल सांगितले पाहिजे आणि नेहमी चर्चेत राहिले पाहिजे.


रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतरही संघातून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर रहाणे सातत्याने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय कसोटी संघात परतण्याचा प्रयत्न करत आहे.



रहाणेने रणजी ट्रॉफी २०२४-२५मध्ये आतापर्यंत १२ डावांमध्ये ४३७ धावा केल्यात. त्याने क्वार्टरफायनलच्या सामन्यात हरयाणाविरुद्ध शतक ठोकले होते. रहाणेचे म्हणणे आहे की त्याच्यात आजही क्रिकेट शिल्लक आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे हे त्याचे लक्ष्य आहे. त्याच्याकडे कोणतीही पीआर टीम नाही. त्याचे क्रिकेटच पीआर आहे.

Comments
Add Comment

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण