अजिंक्य रहाणे म्हणतो, चर्चेत राहणे आहे गरजेचे...का असं म्हणाला?

मुंबई: भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. आता त्याचे म्हणणे आहे की न्यूजमध्ये राहणे गरजेचे आहे कारण लोक विचार करतात की मी चर्चेच्या बाहेर आहे.


एका वेबसाईटनुसार रहाणेला काही लोकांनी सल्ला दिला आहे की त्याने आपले म्हणणे समोर मांडले पाहिजे. तसेच आपल्या मेहनतीबद्दल सांगितले पाहिजे आणि नेहमी चर्चेत राहिले पाहिजे.


रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतरही संघातून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर रहाणे सातत्याने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय कसोटी संघात परतण्याचा प्रयत्न करत आहे.



रहाणेने रणजी ट्रॉफी २०२४-२५मध्ये आतापर्यंत १२ डावांमध्ये ४३७ धावा केल्यात. त्याने क्वार्टरफायनलच्या सामन्यात हरयाणाविरुद्ध शतक ठोकले होते. रहाणेचे म्हणणे आहे की त्याच्यात आजही क्रिकेट शिल्लक आहे. भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे हे त्याचे लक्ष्य आहे. त्याच्याकडे कोणतीही पीआर टीम नाही. त्याचे क्रिकेटच पीआर आहे.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना