Mahakumbh Accident : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात! १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर

  53

प्रयागराज : काही दिवसांपूर्वीच प्रयागराजमध्ये सुरु असणाऱ्या महाकुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर अशीच घटना घडल्याचे (Mahakumbh Accident) पुन्हा घडल्याचे समोर आले आहे. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये १० जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Prayagraj)



मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज मिर्जापूर हायवेवर मेजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री बोलेरो आणि बस यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघतामध्ये दहा भाविकांचा मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रयागराजमध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Prayagraj Accident)

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे