Mumbai News : नागपूर-सिकंदराबाद-वंदे भारत एक्स्प्रेस आता आठ डब्यांसह चालणार

मुंबई  : बुधवार १९ फेब्रुवारी पासून गाडी क्रमांक २०१०१/२०१०२ नागपूर-सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांऐवजी ८ डब्यांसह चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ३३.८१% आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा सरासरी प्रवास दर हा ३३.८७% आहे. डब्यांच्या संख्येत कपात केल्याने सेवा कार्यक्षमता वाढेल,गाडीची वेळ सुधारेल आणि उच्च-तंत्रज्ञानाच्या रोलिंग स्टॉकचा योग्य वापर होईल, तसेच प्रवाशांना प्रीमियम वंदे भारतचा अनुभव मिळेल.



हा उपक्रम प्रवर्तन आणि संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेशी सुसंगत असून ज्यामुळे गरजेनुसार आणि वापरानुसार आधुनिक तंत्रज्ञान प्रवाशांना मिळेल असा विश्वास रेल्वेला आहे . या बदलामुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही आणि प्रवाशांना जलद प्रवास, सुधारित आराम आणि अत्याधुनिक ऑनबोर्ड सुविधांसह जागतिक दर्जाच्या सुविधांचा आनंद
घेता येईल.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.