राज्यात आजपासून मिशन बारावी; केंद्रावर अकरानंतर ‘नो एंट्री’
१५ लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा मुंबई : बारावीची परीक्षा सुरू होत असून ११ फेब्रुवारी ते २८ मार्च कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. यंदाच्या वर्षी परीक्षेत १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. यंदा ३७ तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी … Continue reading राज्यात आजपासून मिशन बारावी; केंद्रावर अकरानंतर ‘नो एंट्री’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed