Amruta Fadnvis New Song : गायिका अमृता फडणवीस पुन्हा येत आहेत...

  116

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे गाणं लाँच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.



अमृता फडणवीस यांनी "मी पुन्हा येत आहे" म्हणत सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अमृता फडणवीस यांनी याआधीही काही गाणी गायली आहेत. त्यानंतर आता संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच नवं गाणं लाँच होणार आहे. त्या म्हणाल्या 'जेव्हा कोणीही बंजारा समाज किंवा त्यांच्या संस्कृतीची चर्चा करतं तेव्हा मला खूप आनंद होतो.





नुकतंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाच्या सामाजिक योगदान आणि वारशाबाबत चर्चा केली. बंजारा समाज आणि त्यांच्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. त्यांची संस्कृती आणि प्रथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मी एक गाणं गायले आहे. ते जरूर ऐका आणि पाहा'


अमृता फडणवीस यांच्या या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची

School Van: विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाकडून ग्रीन सिग्नल, पालकांना दिलासा

विद्यार्थी सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची ही संधी मुंबई: शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने