Amruta Fadnvis New Song : गायिका अमृता फडणवीस पुन्हा येत आहेत...

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे गाणं लाँच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.



अमृता फडणवीस यांनी "मी पुन्हा येत आहे" म्हणत सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अमृता फडणवीस यांनी याआधीही काही गाणी गायली आहेत. त्यानंतर आता संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच नवं गाणं लाँच होणार आहे. त्या म्हणाल्या 'जेव्हा कोणीही बंजारा समाज किंवा त्यांच्या संस्कृतीची चर्चा करतं तेव्हा मला खूप आनंद होतो.





नुकतंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाच्या सामाजिक योगदान आणि वारशाबाबत चर्चा केली. बंजारा समाज आणि त्यांच्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. त्यांची संस्कृती आणि प्रथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त मी एक गाणं गायले आहे. ते जरूर ऐका आणि पाहा'


अमृता फडणवीस यांच्या या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली