Delhi Assembly Election 2025: दिल्लीचा गड कोण जिंकणार?

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Assembly Election 2025) ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होत आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी सकाळी मतमोजणी केंद्रावर पोहोचून मतमोजणी करणार आहेत.


दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. दिल्लीतील ६०.४२ टक्के मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ६६.२५ टक्के आणि दक्षिण-पूर्वमध्ये सर्वात कमी ५६.१६ टक्के इतके मतदान झाले होते.



निवडणुकीनंतर जारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून आले. तर सातत्याने ३ वेळा दिल्लीची सत्ता उपभोगणाऱ्या आम आदमी पार्टीने एक्झिट पोल नाकारत सत्तेत कायम राहण्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नेमका कुणाला राहिल याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र