Delhi Assembly Election 2025: दिल्लीचा गड कोण जिंकणार?

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Assembly Election 2025) ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होत आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी सकाळी मतमोजणी केंद्रावर पोहोचून मतमोजणी करणार आहेत.


दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. दिल्लीतील ६०.४२ टक्के मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ६६.२५ टक्के आणि दक्षिण-पूर्वमध्ये सर्वात कमी ५६.१६ टक्के इतके मतदान झाले होते.



निवडणुकीनंतर जारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून आले. तर सातत्याने ३ वेळा दिल्लीची सत्ता उपभोगणाऱ्या आम आदमी पार्टीने एक्झिट पोल नाकारत सत्तेत कायम राहण्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नेमका कुणाला राहिल याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या