Delhi Assembly Election 2025: दिल्लीचा गड कोण जिंकणार?

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Assembly Election 2025) ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होत आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी सकाळी मतमोजणी केंद्रावर पोहोचून मतमोजणी करणार आहेत.


दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. दिल्लीतील ६०.४२ टक्के मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ६६.२५ टक्के आणि दक्षिण-पूर्वमध्ये सर्वात कमी ५६.१६ टक्के इतके मतदान झाले होते.



निवडणुकीनंतर जारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून आले. तर सातत्याने ३ वेळा दिल्लीची सत्ता उपभोगणाऱ्या आम आदमी पार्टीने एक्झिट पोल नाकारत सत्तेत कायम राहण्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नेमका कुणाला राहिल याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात