कर्जत : मध्य रेल्वेची (central railway) मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. त्यामुळे कामाच्या लगबगीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास कर्जत रेल्वे स्टेशनमध्ये लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे दीड तासांपासून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक बंद झाली होती. तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर दीड तासाने कर्जत-सीएसएमटी लोकल वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र लोकलसेवा उशिराने सुटत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Central Railway)
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…