Delhi Election 2025: दिल्लीत प्रचार संपला, ५ फेब्रुवारीला मतदान

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Election 2025) सोमवारी संध्याकाळी ६ वाजता निवडणुकीचा प्रचार संपला. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल ८ वाजता जाहीर केला जाईल. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जनतेशी संवाद साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीचे १.५६ कोटी मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करतील.



एक्झिट पोलवर कधीपर्यंत बंदी?


याआधी निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलवर प्रतिबंध लावले आहेत. या संबंधामध्ये दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले आहेत.



मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ


दिल्ली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान बूथ तयार करण्यात आले आहेत. ८३.७६ लाख पुरूष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. ७३३ मतदान बूथ हे दिव्यांग लोकांसाठी ठरवण्यात आले आहेत.



६९८० लोकांनी घरातून केले मतदान


वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची सुविधा आहे. या सुविधेंतर्गत पात्र मतदारांपैकी ६९८० लोकांनी आपले मतदान आधीच केले आहे. घरातून मतदानाची सुविधा २४ जानेवारीपासून सुरू झाली होती. ही सुविधा ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या